काळजातली जखम, अशी कधी कधी भळभळायला लागते..
आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कधी केला आहेस का तु ???
आपलं दुर्दैव हे, की आपल्याला... आपल्या राष्ट्रगीताचा अर्थच कधी शिकवला जात नाही॥
इंग्रजांचा राजा पंचम जोर्जच्या स्वागतासाठी लिहिलेल्या गाण्यातलं पहिलं कडवं आपण चक्क राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारलं आहे॥
आता बघ कसा पटापट अर्थ लागतो !!!
"जन-गनाच्या मनाचा अधिनायक असलेल्या हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा)
तुझा जयजयकार असो !!!
पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रावीड, उत्कल, वंग (हे प्रदेश आणि )
विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा आणि उसळणारे सागर
( थोडक्यात जमीन, पर्वत, नद्या, सागर सर्व )
तव शुभ नामे गाहे, आणि तव शुभ आशिष मागे !!!
आणि वर गाहे तव जय गाथा !!!!
जन-गणासाठी मंगलदायका, हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा) जय हे॥ ( तुझा जयजयकार असो !!!)
जय हे, जय हे, जय हे... ( त्रिवार जयजयकार) जय जय जय जय हे !!!!!!( असंख्य वेळा जयजयकार असो !!!)
भारतात आजही करोडो मुले इंग्रजांचा तेंव्हाचा राजा पंचम जोर्जचा दररोज जयजयकार करतात...
अज्ञानात आनंद !!! दुसरं काय म्हणनार ??
आता कसं वाटतय ???
---------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment